मुंबई

Raju patil : आमदारांना मोफत घरे नकोत, त्याऐवजी जनतेला मोफत वीज द्या; मनसे आमदाराचा घरचा आहेर

टीम लय भारी

 

 

मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी ( Maharashtra assembly session 2022) काल गुरुवारी 24 मार्च रोजी विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मोठी घोषणा केली. महाराष्ट्रातील आमदारांना मोफत घर देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्याच्या या घोषणेला राज्यातून संमिश्र प्रतिसाद येत आहे. राज्य सरकार डळमळीत असताना आधीच जनतेचे प्रश्न सुटता सुटत नाहीत मग आमदारांना मोफत घर कशासाठी असा सवाल सामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने (MNS) राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ‘आमदारांना मोफत घरे नकोत, त्याऐवजी जनतेला मोफत वीज द्या’,असे ट्विट् केले आहे. (MNS MLA Raju Patil targets Chief Minister Uddhav Thackeray)

आमदारांना मोफत घरे कशासाठी ? घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे.त्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत विज द्या व जनतेचे आशिर्वाद मिळवा,असे ट्विट् करत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी (MNS) राज्य सरकारला टोला लगावला आहे.

 

नेमकी काय आहे मुख्यमंत्र्यांची घोषणा ?

 

हे सुद्धा वाचा –

ED attaches assets of firm owned by brother-in-law of Maharashtra CM Uddhav Thackeray

 

 

Pratiksha Pawar

Share
Published by
Pratiksha Pawar

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

9 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

9 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

9 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

9 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

11 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

11 hours ago