मुंबई

ब्रेकिंग : हवामान खात्याचा मुंबईकरांना ‘रेड अलर्ट’, दुपारनंतर ‘मुसळधार’चा जोर वाढवणार

टीम लय भारी 

मुंबई : मुंबईकरांसाठी हवामान खात्याने आज ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. दुपारी एक नंतर पावसाचा जोर चांगलाच वाढणार आहे, त्यामुळे मुंबईकरांनी त्यानुसार आपल्या प्रवास आणि इतर नियोजन करावे, अशा हवामान खात्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत. याविषयी मुंबई महापालिकेने सोशल मिडीयावर पोस्ट करत नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

मुंबई महापालिकेने ट्विट करत मुंबईकरांना आजच्या पावसाचा अलर्ट दिला आहे. ट्विटमध्ये बीएमसी लिहिते, “हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आज दुपारी एक वाजल्यापासून पुढे 24 तास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कृपया मुंबईकरांनी त्याप्रमाणे आपला प्रवास आणि इतर नियोजन करावे”, असे महापालिकेने म्हटले आहे.

गेले दोन – तीन दिवस मुंबई आणि मुंबई उपनगरांत पावसाने चांगलाच जोर धरल्याचे दिसून येत आहे. दरम्यानआज हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे मुंबईकरांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे महापालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा…

मोठी बातमी : एकनाथ शिंदे म्हणाले, OBC आरक्षण ठिकविण्यासाठी माझे आणि फडणविसांचे मजबूत नियोजन

भाजपच्या लाडक्या बंडखोर आमदाराने हिंदुत्ववादी फडणवीसांना बनवले ख्रिश्चन

‘दलित पँथर’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

 

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

मुंबईत पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; पेट्रोल पंपावर कोसळले भले मोठे होर्डींग

मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने अक्षरशाः थैमान घातले आहे. वादळी वारा आणि गारांसह पावसामुळे दोन…

5 hours ago

पाच काेटींच्या साेने चाेरीचा पर्दाफाश

जुन्या गंगापूर नाक्यावरील एका होम फायनान्सच्या तिजोरीतील पाच कोटी रुपयांचे दागिने चोरुन (gold theft) नेल्याच्या…

6 hours ago

पहिलवानाच्या खून प्रकरणातील संशयित अटकेत

दोन दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे येथील सांजेगावातील उत्तर महाराष्ट्र केसरी पहिलवान भूषण लहामगे खून (murder) प्रकरणतील संशयित…

6 hours ago

शिक्षक मतदारसंघ निवडणुक आचारसंहितेचा फटका; मनपाच्या विकासकामांना पुन्हा ब्रेक

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या चार जूनला संपुष्टात आल्यानंतर मनपाच्या विकासकामांना मुहूर्त लागेल अशी अपेक्षा होती.…

6 hours ago

मोदी सरकारच्या काळात मुंबई पूर्णपणे दहशतवादमुक्त; परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने (Modi government) दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे…

7 hours ago

पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, तो आम्ही मिळवणारच! अमित शाह

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आमची भूमिका असून कोणतीही…

7 hours ago