टीम लय भारी
जयपूर: गुवाहाटीहून जयपूरला जाणा-या विमानात दोन दिवसांमध्ये तिसरी गडबड झाली आहे. ‘गो फस्ट’कडे ए320 प्रकारची 60 विमान आहेत. यापैकी अनेक विमाने इंजिन बदलण्यासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. आज ‘गो फस्ट’ या दिल्लीहून गुवाहाटीला जाणा-या विमानाच्या खिडकीची काच तुटली. त्यामुळे विमान जयपूर विमानतळावर उतरवावे लागले. या विमानाने बुधवारी 12ः40 वाजता उड्डाण केले होते. विमानात बिघाड झाल्यामुळे जयपूर धावपपट्टीवर उतरावे लागले. मंगळवारी देखील धावपपट्टीवर कुत्रा आडवा आल्यामुळे विमान उतरवावे लागले होते. तर सोमवारी इंजिनात बिघाड झाल्यामुळे विमानाच रद्द करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे डीजीसीएने विमान कंपन्यांना दुरुस्ती शिवाय विमांनाचे उड्डाण न करण्याची सक्त ताकीद दिली आहे. जो पर्यंत मान्यता प्राप्त कर्मचारी उड्डाणाला परवानगी देत नाही तोपर्यंत विमान उड्डाण करता येणार नाही.
हे सुध्दा वाचा:
धनंजय मुंडेंनी केले ‘ओबीसी ‘आरक्षणाचे स्वागत
शिवसेनेतील बंडखोरांनी ‘पक्षघटनेला‘च फासला हरताळ
सत्ता संघर्षाच्या तिढयाला ‘राज्यपाल’ जबाबदार ?
केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून पीएम ई बस (PM E Bus) या योजनेंर्तग देशातील २० लाखांच्या…
जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…
सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…
दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत (wealth)…
४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…