राजकीय

बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचं केंद्र मुंबई विद्यापीठाच्या खुराड्यात भाजप – शिंदेंच पुतणामावशीचं प्रेम

मुंबई विद्यापीठात बारावीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भेट देण्यासाठी गेले असता लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी तेथील बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रला भेट दिलेली आहे(balasaheb thackeray centre located in mumbai university). पण ही भेट दिल्यानंतर त्या केंद्राची सद्यस्थिती समजायला फार मदत झाली. बाळासाहेब अध्यासन केंद्राची फार दुर्दशा झालेली असून अद्याप तिथे विद्यार्थ्यांशी संबंधित कुठलीच अॅक्टिव्हिटी सुरू झालेली नाहीये. एकनाथ शिंदे यांकडे स्वतःच्या प्रसिध्दीसाठी, कंत्राटदारांना देण्यासाठी पैसे आहेत पण बाळासाहेबांच्या अध्यासन केंद्रासाठी मात्र पैसे नसल्याचे दिसत आहे. या विभागाचे सुनिल पाटील हे डायरेक्टर असून लवकरच या केंद्राकडे लक्ष दिले जाईल अद्याप तेथे काही कार्यक्रम आपण घेत नसल्याची माहिती त्यांनी संपादक तुषार खरात यांना दिली. त्यामुळे एकनाथ शिंदेंची जी फुटिर शिवसेना आहे त्यांनी केवळ बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून घेत त्यांच्या नावाने सुरू केलेल्या या शैक्षणिक उपक्रमाला हातभार लावणा-या केंद्राकडे कसे सोयीने दुर्लक्ष केले आहे, हे यातून सिद्ध होते.

टीम लय भारी

Recent Posts

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

23 mins ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

27 mins ago

अजित पवार पळपुटे | शरद पवारांचा वारसा सुप्रिया सुळे, रोहित पवार चालवतील | Sanjaymama Shinde

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…

34 mins ago

SanjayMama Shinde | आमदारांनी नक्की काय केले ? दिवे लावले, प्रकाश पाडला, पीएचडी – संशोधन केले ?

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत (What exactly did…

49 mins ago

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर फेकू नका, अशा प्रकारे करा वापर

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर आपण कचऱ्यात फेकतो असे सामान्यतः पाहिले जाते, परंतु आपण कधी विचार…

59 mins ago

ही काळ्या पिठाची पोळी खाल्याने लवकर वजन होणार कमी

पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…

2 hours ago