काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणूक पार पडली आहे आणि सगळेच निकालाची वाट पाहत आहेत(Election Commission Works For BJP). निवडणूकीत प्रत्येक मतदार हा समान आहे मग त्याचा जात,धर्म, पंथ, वर्ण एवढच नव्हे तर गरीब असो वा श्रीमंत लोकशाहीमध्ये असे भेदाभेद मानले जात नाही असे आपल्याला सांगितले जाते परंतु याची शहानिशा करताना काही वेगळंच चित्र दिसले.’लय भारी’ चे संपादक तुषार खरात यांनी हीच हकीकत जाणून घेण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते आणि ‘भाकर फाउंडेशन’ चे प्रमुख दिपक सोनावणे यांच्याकडनं सदर मुलाखतीत केलेला आहे. गोरेगाव विभागात निवडणूका पार पडत असताना दिपक सोनावणे यांना बर्याच गोष्टी चुकीच्या घडत आहेत याची जाणीव झाली ते म्हणतात,’जिथे उच्च शिक्षित, आर्थिक दृष्टया सक्षम,श्रीमंत लोक होती त्यांना भ्रमणध्वनी स्विच ऑफ करुन नेण्यासाठी परवानणी होती त्याच उलट जे असंघटित कामगार क्षेत्रातील गोर-गरीब मतदार होते त्यांचे मोबाईल व बँग १०० मीटर अंतरावरच अडवले जात होते’.याबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनसोबत चर्चा करुन अशा असंघटित कामगार व गोर-गरीब मतदारांना भ्रमणध्वनी स्विच ऑफ करुन मतदान करण्याची परवानगी त्या कामगारांना मिळवून दिली. निवडणूक आयोगाचा कारभार ढवाळ असून त्यांचे अधिकारी एखाद्या पक्षाच्या वतीने काम करत होते का असाही प्रश्न दिपक सोनावणे यांनी उपस्थित केला आहे.
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…
करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…