हाच मुद्दा घेऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.
ग्रामीण भारतात लवकरच ५ जी नेटवर्क येणार
जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या निकालांतून महाविकास आघाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ८५ पैकी जवळपास ४८ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत, ज्यात राष्ट्रवादी पक्षाने जवळपास १९ जागा जिंकल्या आहेत. असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
हा आनंद व्यक्त करताना ते पुढे म्हणाले, भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालांमधून दिसते. या पुढील निवडणुकांत देखील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागेल असा मला विश्वास आहे.
UIDAI ने उघडली देशभरात 166 आधार सेवा केंद्रे, पाहा कोणती कामे होणार
अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…
शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…
भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…
वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…
बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…