खूप प्रयत्न करूनही परमबीर यांचा पत्ता पोलिसांना आणि तपास अधिकाऱ्यांना लागलेला नाही. त्यामुळे आमचा स्पष्ट आरोप आहे की, परमबीर यांना देशाबाहेर फरार करण्यामागे केंद्राचा हात आहे. असे विधान नाना पटोले यांनी केले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भाजप सरकार अपयशी ठरलं . याच मुद्यांपासून भरकटवण्यासाठी केंद्र सरकार ईडीचा वापर करत आहे.
मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या कार्यक्रमात केलेले विधान गंमतीत केले : नाना पाटोले
नाना पटोले गरजले, OBC आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राज्यात निवडणुका घेण्यास केला विरोध
परमबीर सिंग हे त्यावेळी मुंबई पोलीस आयुक्त होते, त्यांच्यावर त्या काळातच कारवाई झाली असती तर हा जो घोटाळा बोलला जातोय त्याचा मुख्य उद्देश काय आहे ते समोर आले असते. मात्र आता राजकीय द्वेषापोटी महाराष्ट्रावर कारवाई केली जाते. तसेच हे सरकार डळमळीत करण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरु आहेत. असे म्हणत पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
मोदी सरकार जनतेला चिटकलेला ‘जळू’ : नाना पटोले
Modi government doing favouritism, not giving enough funds to Maharashtra: Nana Patole
लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…
'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…
सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…
डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…
उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…
भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…