राजकीय

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा राहुल गांधींवर पलटवार

टीम लय भारी

नवी दिल्ली:- केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नुसतंच ट्विटरवर भाष्य करून काहीही होत नाही, इतरांवर टिका करण्यापेक्षा स्वत: काहीतरी आधी काहीतरी केले पाहिजे, असे राहुल गांधींना म्हटले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्पात येत्या पुढील वर्षातील विकास रचना मांडली.( Nirmala Sitharaman retaliates against Rahul Gandhi)

अर्थसंकल्प 2022-23 मध्ये ३९.४५ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. शिवाय भारत अधिक प्रभावशाली व आधुनिक कसा बनेल यांवर भर देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

केंद्रीय मंत्र्यांची महाविकास आघाडीवर खोचक टीका

अर्थमंत्र्यांची घोषणा, वर्षभरात देशात 5G सेवा सुरू करणार

पुढील तीन वर्षांत भारतात “400 वंदे भारत ट्रेन” येणार

After Nirmala Sitharaman’s “Typical UP-Type” Dig, Priyanka Gandhi Reacts

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा अर्थसंकल्प अगदी शून्य आहे. यातून सामान्य माणसाला कोणताच फायदा होणार नसल्याच त्यांनी म्हंटलं आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पेवर बऱ्याच विरोधात पक्ष नेत्यांनी टिका आपापल्या अधिकृत अकाउंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया मांडली. त्यातील राहुल गांधींच्या ट्विटरच्या प्रतिक्रियेवर अर्थमंत्र्यांनी आपलं मत मांडलं आहे. राहुल गांधींची अक्षरश: खिल्ली उडवत अर्थमंत्र्यांनी ट्विटरवर भाष्य करून काहीही होत नाही, त्यांनी आधी काहीतरी केले पाहिजे, असे म्हटले आहे.

मला त्यांच्याबद्दल फार वाईट वाटतं की स्वत: काही करायचं नाही पण दुसऱ्यांवर आधी बोट दाखवायचं. तुम्हाला ट्विटरवर काहीतरी टिका करायची आहे म्हणून ते बोलयाचं . अशातला भाग आहे हा. त्यांनी आधी काँग्रेसशासित राज्यात काहीतरी करावे आणि मग त्याबद्दल बोलावे,” असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole )…

29 mins ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

47 mins ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

3 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

4 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

4 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

4 hours ago