टीम लय भारी
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ‘महाविकास आघाडी सरकार’ विरोधात दंड थोपटले आहेत. पण त्यांच्याच पक्षाचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांनी आघाडी सरकारचे कौतुक केले आहे.‘महाविकास आघाडी सरकार’ चांगले काम करीत आहे. किमान समान कार्यक्रमाच्या अनुषंगाने या सरकारने चांगले काम केले असल्याचे मत देवेंद्र भुयार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले आहे.
‘महाविकास आघाडी’तून बाहेर पडण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला तर तुम्ही काय करणार? असे विचारले असता, मला विश्वासात घेतले तर मी संघटनेसोबत राहणार, असे भुयार म्हणाले.भुयार यांच्या मतदारसंघात राजू शेट्टी यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी भुयार यांना निमंत्रित केलेले नाही. परंतु या कार्यक्रमासाठी मी उपस्थित राहणार असल्याचे भुयार यांनी म्हटले आहे.
शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…
जुने नाशिक येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…
वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…
मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…
भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…