टीम लय भारी
मुंबई : कोरोना ( Coronavirus ) साथीचा प्रसार थांबविण्यासाठी जगभरात सर्वोतोपरी जोमाने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या राज्यातही शासन आणि प्रशासन या संकटाचा सामना करण्यासाठी ताकदीनिशी सज्ज आहे. हे युद्ध प्रत्येकाचे आहे. सावध राहुन यावर मात करता येईल. मात्र ‘चलता है’ या भावनेने आपण आज तिस-या स्टेज वर पोहचलो आहोत. यावर मात करण्यासाठी आत्तापासून आपण शहाणपणाने वागू या. जे सुज्ञ आणि ज्ञानी आहेत, ते जे सांगत आहेत ते उघडे डोळे, स्वच्छ हात आणि योग्य अंतर ठेऊन तंतोतत पाळायचे आहे. असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले आहे.
काय आहेत स्वत:ला वाचवण्याचे आणि सर्वांना जपण्याचे कानमंत्र… ऐका आणि या त्री सुत्रीची नक्की अमलबजावणी करा…
हे सुद्धा वाचा
Coronavirus : मंत्रालयात कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन, मंत्र्यांचे दालन रिकामे करून कक्ष कार्यान्वित
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…