भारत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पंड्याने गोलंदाजी देखील केली नव्हती. म्हणून भारताला या सामन्यात एका गोलंदाजाची उणीव भासली होती. टी २० वर्ल्डकपमधील आपल्या निराशाजनक कामगिरीवर हार्दिक पंड्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
विराट कोहलीचा आणि टॉसचा ३६ चा आकडा, माजी क्रिकेटरची प्रतिक्रिया
‘ आम्हाला असं वाटलं नव्हतं की, टी २० वर्ल्डकपमधील आव्हान असं संपुष्टात येईल. आम्ही या वेळी कमी पडलो, पण चाहत्यांचा विश्वास आणि समर्थन मिळवण्यासाठी आम्ही दुप्पट मेहनत करू. त्या सर्व लोकांचे आभार ज्यांनी स्टेडियम आणि घरून आमचं समर्थन केलं’. अशा प्रकारचे ट्विट हार्दिक पंड्याने क्रिकेट प्रेमींसाठी केले आहे.
SBI कडून दुचाकी कर्ज ‘SBI Easy Ride’ लाँच, YONO वर मिळणार एवढा कर्ज
T20 World Cup: “Will Work Twice As Hard” To Repay Faith Shown By Fans, Says Hardik Pandya
टी २० वर्ल्डकप स्पर्धेत भारताने नामिबियाला हरवत आपल्या मोहिमेचा अंत गोड केला आहे. या स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी करत तीन सामन्यांवर आपला विजय मिळवला आहे. मात्र या स्पर्धेनंतर विराट कोहलीने टी २० चे कर्णधार पदही सोडले आहे. आता तो फक्त एक खेळाडू म्हणून टी २० संघात आपले योगदान देणार आहे.
विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…
विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…
विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…
लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…
'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…
सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…