लय भारी न्यूज नेटवर्क
नागूपर : लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने राहूल गांधी यांचा अमेठी मतदारसंघात पराभव केला होता. हा पराभव आपल्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पराभव करूनच राहूल गांधींच्या पराभवाचा बदला घेणार आहोत, अशी गर्जना काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांनी केली आहे.
नागपूर दक्षिण – पश्चिम या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस व आशिष देशमुख एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवित आहेत. ‘मला सोनिया गांधींनी काही दिवसांपूर्वी बोलावून घेतले होते. त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी मला देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची सुचना केली. ती सुचना मान्य करून मी फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला’ असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…
'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…
सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…
डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…
उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…
भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…