‘राहूल गांधींच्या पराभवाचा बदला देवेंद्र फडणवीसांना हरवून घेणार’

लय भारी न्यूज नेटवर्क

नागूपर : लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने राहूल गांधी यांचा अमेठी मतदारसंघात पराभव केला होता. हा पराभव आपल्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पराभव करूनच राहूल गांधींच्या पराभवाचा बदला घेणार आहोत, अशी गर्जना काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांनी केली आहे.

नागपूर दक्षिण – पश्चिम या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस व आशिष देशमुख एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवित आहेत. ‘मला सोनिया गांधींनी काही दिवसांपूर्वी बोलावून घेतले होते. त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी मला देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची सुचना केली. ती सुचना मान्य करून मी फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला’ असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

तुषार खरात

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

5 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

6 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

6 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

1 week ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

1 week ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

1 week ago