RTPCR चाचणीचा अहवाल मिळण्यास अधिक वेळ लागतो. त्यामुळे राज्य सरकारने रॅपिड अँटीजन टेस्टचा जास्तीत जास्त वापर करावा. त्याचबरोबर चाचण्यांचा वेग वाढवणंही गरजेचं आहे, असंही या पत्रामध्ये म्हटलं आहे. केंद्र सरकारने पाठवलेल्या पत्रात कोणत्या लक्षणं अधिक गंभीर आहेत, हे देखील सांगितलं आहे. सध्याची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, जर कुणालाही खोकला, डोकेदुखी, घशात खवखव, श्वास लागणे, अंगदुखी, चव अथवा वास घेण्यात समस्या, थकवा आणि जुलाब अशी लक्षण असतील, तर त्याला गांभीर्याने घेऊन त्याची चाचणी करणं आवश्यक आहे, असंही पत्रात सांगितलं आहे.
विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! ३ तसांचा पेपर आता झाला ३:३० तासांचा
15-18 वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीसाठी नोंदणी सुरू : मनसुख मांडविया
दरम्यान, देशात सध्या ओमीक्रॉन या नव्या व्हेरीयंटने प्रवेश केला आहे. त्यातच कोरोना रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकार सध्या राज्यात निर्बंध वाढवण्याबाबत विचार करत आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची गरज पडू शकते.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यत रद्द
साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…
आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…