टॉप न्यूज

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबद्दल केंद्राच्या राज्यांना सूचना

टीम लय भारी

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने (Central Government) राज्यांना पत्र लिहून सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही प्रमुख लक्षणं आढळल्यास नागरिकांची कोरोना टेस्ट करण्याच्या सूचनाही पत्रात दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि ICMR प्रमुख बलराम भार्गव यांनी राज्यांना पत्र पाठवली आहेत(Notice to the states from centre, increasing number of corona patients).

RTPCR चाचणीचा अहवाल मिळण्यास अधिक वेळ लागतो. त्यामुळे राज्य सरकारने रॅपिड अँटीजन टेस्टचा जास्तीत जास्त वापर करावा. त्याचबरोबर चाचण्यांचा वेग वाढवणंही गरजेचं आहे, असंही या पत्रामध्ये म्हटलं आहे. केंद्र सरकारने पाठवलेल्या पत्रात कोणत्या लक्षणं अधिक गंभीर आहेत, हे देखील सांगितलं आहे. सध्याची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, जर कुणालाही खोकला, डोकेदुखी, घशात खवखव, श्वास लागणे, अंगदुखी, चव अथवा वास घेण्यात समस्या, थकवा आणि जुलाब अशी लक्षण असतील, तर त्याला गांभीर्याने घेऊन त्याची चाचणी करणं आवश्यक आहे, असंही पत्रात सांगितलं आहे.

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! ३ तसांचा पेपर आता झाला ३:३० तासांचा

15-18 वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीसाठी नोंदणी सुरू : मनसुख मांडविया

दरम्यान, देशात सध्या ओमीक्रॉन या नव्या व्हेरीयंटने प्रवेश केला आहे. त्यातच कोरोना रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकार सध्या राज्यात निर्बंध वाढवण्याबाबत विचार करत आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची गरज पडू शकते.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यत रद्द

The situation of Corona in these 8 states is appalling, the Center has given special instructions by writing a letter

Team Lay Bhari

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

12 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

13 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

13 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

14 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

15 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

15 hours ago