उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घ्यावे, आणी अडीच वर्षांचे मुख्यमंत्री पद दयावे : रामदास आठवले
मुंबईत नुकताच साकिनाका येथे एका महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्याचा अमानुष प्रकार घडला होता. त्या पार्श्वभूमीवर महिला अत्याचार प्रश्नावर विधिमंडळाचे विशेष बोलविण्याची राज्यपालांची सूचना अत्यंत योग्य आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाजपशासित राज्यांनी अधिवेशन बोलवावे अशी मागणी केली आहे. महाराष्ट्राचे अधिवेशन घेण्याबाबतचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याने महिला अत्याचार रोखण्याबाबत च्या संवेदनशील विषयावर मुख्यमंत्र्यांनी तत्परता दाखवावी. महिला अधिकाराबाबत फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. तो परंपरा जोपासत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्याबाबत विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी आज मुंबईत केले आहे (Ramdas Athawale has appealed to mumbai today to convene a special session of the legislature to curb atrocities against women).
प्रकाश आंबेडकरांना कोरोना लस देण्यास रामदास आठवले यांचा विरोध
साकीनाका खैरानी रोड येथील परिसरात ३२ वर्षाच्या महिलेवर निर्दयीपणे पाशवी बलात्कार करण्यात आला. अमानुषपणे मारहाण केल्यामुळे तिच्या गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्या होत्या. याच जखमांमुळे या अबलेची मृत्यूशी ३३ तास झुंज अपयशी ठरली. तिची हत्त्या करणाऱ्या क्रूरकर्मी व्यक्तीचे नाव मोहन चौहान आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशातील जौनपूरचा राहणारा आहे.
शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…
भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…
वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…
बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(If the…