अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या सर्वच देशातील नागरिकांना मायदेशी परतण्याची चिंता होती. मात्र त्यावेळी भारताने आपले आंतरराष्ट्रीय वजन वापरून भारतीयांना लीलया मायदेशी तालिबान्यांच्या तावडीतून सोडवून आणले. यानंतर तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह याने भारताला महत्वाचा देश असे संबोधले आहे.
अनिल परब यांच्यावर सीबीआय चौकशी लावावी – आशिष शेलार
शाळकरी मुलांना मिळणार शेतीचे शिक्षण
भारत हा आशिया खंडातील एक महत्वाचा देश आहे आणि त्याचबरोबर भारतासोबत भारतासोबत राजनैतिक संबंध जोडणेदेखील आमच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. अशा आशयाचे मत तालिबान प्रवक्ता जबीउल्लाह याने मानले.
भारत पाकिस्तान संबंधाबाबत बोलताना जबीउल्लाह असेही म्हणाला की भारताने पाकिस्तानसोबत असलेल्या व्यवहाराचा विचार करायला हवा. तसेच भारताने काश्मीरबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी. त्याचबरोबर भारताने अफगाणिस्तानच्या इच्छेनुसार आपले धोरण आखावे असाही सल्ला तालिबान नेता मुजाहिद याने भारताला दिला आहे. भारताला अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कोणत्याच देशाविरोधात करू दिला जाणार नाही असेही मुजाहीदने यावेळी स्पष्ट केले.
Afghanistan crisis: ‘We are more scared of Pakistanis among the Taliban’
सर्वच देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा आहे. भारताला आशिया खंडात महत्वाचे स्थान असल्यामुळे भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करणे तालिबानच्या फायद्याचे ठरणार आहे.
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…
साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…
आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…