दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has been arrested in the alleged liquor scam case) सध्या ते तुरूंगात आहेत. ही अटक कितपत योग्य आहे किंवा नाही या अनुषंगाने निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक व आम आदमी पार्टीचे मुंबई कार्याध्यक्ष धनराज वंजारी यांनी ‘लय भारी’सोबत संवाद साधला.
अरविंद केजरीवाल यांचे कार्य मोठे आहे. नरेंद्र मोदी यांच्या भाजपाला अरविंद केजरीवाल मात देवू शकतात. अरविंद केजरीवाल यांना मुद्दामहून अटक करण्यात आली आहे. पण ते लवकरच जामिनावर सुटतील, आणि बाहेर येवून नरेंद्र मोदींचा बॅंड वाजवतील असे वंजारी यांनी सांगितले.
नरेंद्र मोदींच्या अरेरावीसमोर आम आदमी पक्षाचा एकही नेता झुकलेला नाही. नरेंद्र मोदींनी ईडीचा दुरूपयोग करून आमच्या तीन नेत्यांना अटक केली. पण तिघांपैकी कुणीच त्यांच्यासमोर वाकला नाही. तिघांनीही तुरूंगात जाणे पसंत केले, पण नरेंद्र मोदी यांची लाचारी स्विकारली नाही, अशा आशयाचे मुद्दे धनराज वंजारी यांनी यावेळी मांडले.
मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…
शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…
पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…