व्हिडीओ

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has been arrested in the alleged liquor scam case) सध्या ते तुरूंगात आहेत. ही अटक कितपत योग्य आहे किंवा नाही या अनुषंगाने निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक व आम आदमी पार्टीचे मुंबई कार्याध्यक्ष धनराज वंजारी यांनी ‘लय भारी’सोबत संवाद साधला.

अरविंद केजरीवाल यांचे कार्य मोठे आहे. नरेंद्र मोदी यांच्या भाजपाला अरविंद केजरीवाल मात देवू शकतात. अरविंद केजरीवाल यांना मुद्दामहून अटक करण्यात आली आहे. पण ते लवकरच जामिनावर सुटतील, आणि बाहेर येवून नरेंद्र मोदींचा बॅंड वाजवतील असे वंजारी यांनी सांगितले.

नरेंद्र मोदींच्या अरेरावीसमोर आम आदमी पक्षाचा एकही नेता झुकलेला नाही. नरेंद्र मोदींनी ईडीचा दुरूपयोग करून आमच्या तीन नेत्यांना अटक केली. पण तिघांपैकी कुणीच त्यांच्यासमोर वाकला नाही. तिघांनीही तुरूंगात जाणे पसंत केले, पण नरेंद्र मोदी यांची लाचारी स्विकारली नाही, अशा आशयाचे मुद्दे धनराज वंजारी यांनी यावेळी मांडले.

तुषार खरात

Recent Posts

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

1 hour ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

2 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

3 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

4 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

18 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

20 hours ago