केंद्र सरकारच्या वतीने सातारा जिल्ह्यात ‘बंगळुरू – मुंबई औद्योगिक कॉरिडॉर’ मंजूर झाला आहे. हा कॉरिडॉर म्हसवड येथे होणार होता. परंतु तो आता कोरेगाव या ठिकाणी स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हा प्रकल्प कोरेगाव येथे व्हावा यासाठी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे आग्रही आहेत. परंतु कोरेगाव येथील स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. हा प्रकल्प झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत.
या सर्व जमिनी बागायती आहेत. बागायती जमिनी जर गेल्या तर शेतकरी भिके कंगाल होती, अशी शेतकऱ्यांना भिती वाटत आहे. त्यामुळे हा प्रकल्प नको, आम्हाला आमच्या जमिनी हव्या आहेत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी शेतकऱ्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना तोंडावरच आम्हाला हा प्रकल्प नको आहे, अशा शब्दांत ठणकावले आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचे या प्रकल्पात हितसंबंध गुंतले आहेत. ते हा प्रकल्प जबरदस्तीने शेतकऱ्यांवर लादत आहेत, अशी शेतकऱ्यांची धारणा झाली आहे. दुसऱ्या बाजूला म्हसवडमधील शेतकरी मात्र हा प्रकल्प व्हावा यासाठी आग्रही आहेत.
सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…
दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत (wealth)…
४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…
लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…
अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…