छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य टिकविण्यामध्ये संताजी घोरपडे यांचं फार मोठं योगदान आहे. संताजी घोरपडे यांची सातारा जिल्ह्यातील कारखेल (ता. माण) या ठिकाणी समाधी आहे(Samadhi of Santaji Ghorpade). ही समाधी निष्ठा आणि गद्दारीचं प्रतिक आहे. ‘लय भारी’ने टीमन या समाधी स्थळाला, तसेच ज्या ठिकाणी संताजी घोरपडे यांना मारले त्या ठिकाणांना भेट दिली. मराठा साम्राज्यातील गद्दार सरदार नागोजी माने याने याच ठिकाणी संताजी घोरपडे यांना मारलं होतं. संताजी घोरपडे हे आयुष्यभर स्वराज्यासोबत एकनिष्ठ राहिले. त्यांनी कधीही गद्दारी केली नाही. उलट नागोजी माने हे कधी मराठ्यांसोबत तर कधी औरंगजेबासोबत राहिले. संताजी घोरपडे हे सकाळच्या वेळी सूर्याला अर्ध्य अर्पण करीत असताना नागोजी माने यांनी विश्वासघाताने संताजी घोरपडे यांच्यावर वार केला. त्यानंतर त्यांचे शीर कापून ते भाल्यावर खोचले, अन् औरंगजेबाच्या दरबारात नेले.
या दोन्ही ठिकाणी ‘लय भारी’ची टीम पोचली. संताजी घोरपडे यांचा जाज्वल्य इतिहास मराठी जनतेला सांगण्याचा प्रयत्न ‘लय भारी’ने केला आहे.
शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…
भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…
वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…
बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(If the…