इक्बाल चहलने यासाठी मुंबईतील जानेवारीच्या आकडेवारीचाही हवाला दिला. 10 जानेवारी दरम्यान मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले. मात्र, त्यानंतर रुग्णांची संख्या कमी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथेही रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे इक्बाल चहल यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा
मुंबई विद्यापीठातील १७८ महाविद्यालयांना प्राचार्यच नाहीत
विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवणार : वर्षा गायकवाड
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन?
Goa Assembly polls | NCP rules out alliance with Congress in Goa
10 जानेवारीला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या जास्त होती. तेव्हापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. 26 जानेवारीपर्यंत मुंबईतील रुग्णांची संख्या 1000 ते 2000 च्या दरम्यान असेल.
त्यामुळे 27 जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा विचार असल्याचे इक्बाल चहल यांनी स्पष्ट केले.7 जानेवारीला मुंबईत सर्वाधिक 20971 रुग्ण होते, तर दुसऱ्या लाटेत सर्वाधिक 11573 रुग्ण होते. इक्बाल चहल यांनी असेही सांगितले की, तिसऱ्या लाटेतील कोरोना रूग्णांचे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण दुसऱ्या लाटेपेक्षा कमी होते.
उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…
शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…
घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…
पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…
मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…
शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…