शेतात धान्य उगवल्याच्या आनंदात 10 दिवस ओणमचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. या दिवसात महिला दारात फुलांच्या रांगोळ्या काढतात. तसेच आंबट – गोड पदार्थ बनवून देवाला त्या पदार्थांचा नेवैद्य दाखवतात.
या कारणामुळे 20 ऑगस्ट हा जागतिक मच्छर दिवस म्हणून साजरा केला जातो
शुद्धीकरण करण्यासाठी ब्राम्हण लागतो, नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना खडेबोल
त्याचबरोबर पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच या सणाच्या दिवशी दक्षिण भारतात स्नेक बोटींची शर्यत ‘ अर्नामुल्ला वल्लामकलीचे मोठे वैशिष्ट्य आहे.
बळीराजाची आख्यायिका :
भगवान विष्णूंनी वामनावतार धारण करत बळीराजाला एका पावलामध्ये पाताळात धाडल्याची कथा आहे. बळीराजाची वचन निष्ठा पाहून वामनाने त्याला वरदान मागण्यास सांगितले होते. त्यावेळी बळीराजाने वर्षातून एकदा आपल्या राज्यातील प्रजेला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी दरवर्षी पृथ्वीवर येतो असे मानले जाते. त्यामुळे ओणमच्या दिवसात वामनाच्या मूर्ती सोबत बळीराजाच्या मुर्तीचीही स्थापना घरोघरी केली जाते.
सुभेदार मल्हारराव होळकरांचे ऐकले असते तर पानिपत जिंकले असते
Onam 2021: Date, time and significance of Kerala’s harvest festival
ओणमच्या सणात खाल्ले जाणारे पदार्थ :
ओणम सणाच्या निमित्ताने केळीच्या पानावर 25 पेक्षा अधिक पदार्थ असतात. यामध्ये तळलेले पदार्थ, विविध प्रकारच्या करी, लोणचे, मिठाई यांचा समावेश आहे.
यामध्ये काया वरूथाथा (केळीचे चिप्स), चेना वरुथा (यम कापून आणि मसाल्यासह तळलेले), सरकार उपरी (गुळ मिसळून केलेले केळीचे चिप्स), पुली इनजी (चिंचेवर आधारित चटणी), खिचडी, पाचडी (दह्यामध्ये अननस), ओलान (जाड नारळाच्या दूधाची ग्रेवीमध्ये सफेद दुधी), थेयल (मिश्र भाजी), एवियल ( दह्यावर आधारित करी), सांबर, रसम, मसालेदार ताक, पापड आणि उकडलेले तांदूळ. अशा पदार्थांचा यात समावेश असतो.
गेल्या काही दिवसांपासून तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणाऱ्या लाडूवरून वाद सुरु आहे. आता या…
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या डांस आणि आपल्या फिटनेससाठी चर्चेत असतो. त्यांची जादू आजही प्रेक्षकांवर…
स्त्री-पुरुषांच्या शरीराचा वरचा भाग तंदुरुस्त असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं, पण मांड्यांवरची चरबी खूप वाढलेली असते…
वजन कमी केल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. वजन जेवढे संतुलित ठेवले जाते तेवढा आजारी…
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली हा जगातील महान फलंदाजांपैकी एक आहे.…
पाकिस्तान क्रिकेटची स्थिती खूपच खराब आहे. पाकिस्तान कोणताही सामना जिंकू शकत नाही आहे, या उलट…