बिग बॉस 17 फेम अभिनेता अभिषेक कुमार सोशल मीडियावर खूप जास्त सक्रिय असतो. तो नेहमी आपल्या चाहत्यांचे मन जिंकण्याचे प्रयन्त करत असतो. अशा परिस्थितीत आता त्याने आपल्या एका इंस्टाग्राम पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या अभिनेत्याने आता अशी भावनिक पोस्ट शेअर केली आहे की काहींच्या डोळ्यात अश्रू आले आहेत तर काहींच्या जुन्या जखमा ताज्या झाल्या आहेत. (abhishek kumar write shayari for sushant singh rajput)
‘पुष्पा 2 द रुल’ चित्रपटाचा टीझर झाला रिलीज, वेगळ्या अवतारात दिसला अल्लू अर्जुन, पहा व्हिडिओ
अभिषेकला पुन्हा एकदा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आठवण आली आहे. बिग बॉसच्या घरातही त्याने सुशांतला किती आवडते हे अनेकदा सांगितले आहे. हा अभिनेता आता या जगात नसला तरी अभिषेकच्या मनातील त्याच्याबद्दलचे प्रेम अजिबात कमी झालेले नाही. आजही तो सुशांतला आपला आदर्श मानतो आणि त्याला त्याच्यासारखे व्हायचे आहे. दरम्यान, आता अभिषेकने पुन्हा एकदा त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सुशांतवरील प्रेम व्यक्त केले आहे. (abhishek kumar write shayari for sushant singh rajput)
कंगना राणौतने ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली – ‘मला ज्ञान देत आहे तर…’
अभिषेक कुमारने सुशांत सिंग राजपूतबद्दलच्या आपल्या भावना कवितेच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. सुशांतचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट करत त्याने लिहिले की, ‘आज पुन्हा तुझे नाव माझ्या जिभेवर आले आहे, जो आजही तुला विसरू शकला आहे. तुला पाहून मी आजही पुढे चाललो आहे, तुझी स्वप्ने मी माझी केली आहेत.’ आता त्याची ही पोस्ट सुशांतच्या चाहत्यांना भावूक करत आहे. सुशांतची आठवण पुन्हा एकदा सर्वांना सतावू लागली आहे. (abhishek kumar write shayari for sushant singh rajput)
‘पुष्पा- 2’ नवीन पोस्टर रिलीज, नवीन अवतारात दिसली रश्मिका मंदान्ना उर्फ श्रीवल्ली
ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी अभिषेक आणि त्याच्या कवितेचे कौतुक करण्यास सुरुवात केली. काही जण त्याला खरा चाहता म्हणत आहेत तर काहीजण सुशांतच्या आठवणींमध्ये हरवले आहेत. सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा सुशांतचे नाव सर्वत्र आहे. इतक्या वर्षांनंतरही लोक सुशांतला विसरू शकलेले नाहीत आणि आजही ते त्याला आपल्या हृदयात जपून ठेवतात, असे वाटते. (abhishek kumar write shayari for sushant singh rajput)
पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…
लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…
आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…
महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…
सदर व्हिडीओ मध्ये बिपीन जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ आपणास…
महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…