आरोग्य

दोन आठवड्यांपासून पालघर जिल्ह्यातील वसई विरार मध्ये लसीकरण बंद!

टीम लय भारी
वसई : दिनांक 12 जुलै रोजी रोजी वसईत शेवटचे लसीकरण झाले. त्यानंतर एकाही लसीची एकही मात्रा वसई विरार महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या लोकांना मिळालेली नाही. (Vasai virar people to go to mumbai for vaccine)

काही दिवसांपूर्वी वसई विरार महानगरपालिकेने 30 हुन अधिक मोफत लसीकरण केंद्रे बंद केली. त्या ऐवजी सगळ्या सशुल्क लसीकरण केंद्रांना अनुमती दिली आहे. (Free vaccines unavailable but paid vaccination centers have enough stock of both vaccines )

मुख्यमंत्र्यांनी चिपळूण येथील पूरपरिस्थितीची केली पाहणी

लसीकरण केंद्र

टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील तिसऱ्या दिवशी मेरी कोम आणि पी व्ही सिंधुकडून भारताला मोठ्या विजयाची आशा

ज्या काही थोडक्या लसी पालिकेला उपलब्ध होतात त्या दुसऱ्या डोस घेणाऱ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. खाजगी लसी मात्र मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. (Few doses available which are

सामान्य माणसाला इच्छा नसूनही पैसे देऊन लस खरेदी करावी लागते. लसीचे दोन डोस शुल्क देऊन घ्यावयाचे तर कोरोना काळात कित्येक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.

जागतिक कुस्ती स्पर्धा, भारताच्या प्रिया मलिकने पटकाले सुवर्ण पदक

Could Covid vaccine be taken as a pill?

कित्येकांना लस घेण्यासाठी 2 तासाचा प्रवास करून मुंबईस जावे लागते. लस मिळवणे ही कठीण नाही तर आवाक्याबाहेरची गोष्ट वाटू लागली आहे.

https://youtu.be/CI8GbvqwEEQ

Mruga Vartak

Recent Posts

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

1 min ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

1 hour ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

2 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

16 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

18 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

18 hours ago