पाण्याचा प्रवाह वाढून गुडघाभर पाण्यात कितीतरी जीवन आवश्यक वस्तू घरांतून वाहून गेल्या प्रकरणी भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी सदर परिसरातील लोकांना आणि घरांना भेट देऊन नागरिकांचे सांत्वन केले.
भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन, क्रिकेट विश्वात शोककळा
विजय वडेट्टीवारांचा भाजपला खोचक टोला
त्याचबरोबर जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना भेटून नागरिकांना मदत मिळवून देण्याविषयी विनंती केली. कोरोनाचे संकट आणि त्यातच ओल्या दुष्काळामुळे लोकांचे जीवनोपयोगी साधनसामग्री जवळजवळ नष्टच झाली आहे. याबाबतीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा मदत मिळवून देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले (He assured the people that help would also be sought from the Chief Minister).
तुमच्या राजीनाम्यावर मला स्वार व्हायचे आहे, पंकजा मुडेंचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा
Heavy rainfall reported in 61 circles of Marathwada
नगरसेवक रितेश जैन, युवा मोर्चा भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, आकाश लोहट, शिवाजीराव शेळके, विनायक कातकडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते नुकसानीची पाहणी करताना उपस्थित होते. त्याचबरोबर जायकवाडी कालवा फुटल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत, रेल्वे रुळांवर पाणी गेले आहे अनेक दुकाने घरे पाण्यात जाऊन अनेक नागरिकांचे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…