यशपाल शर्मा हे त्या भारतीय संघाचे भाग होते, ज्या संघाने भारताला 1983 साली पहिला विश्वचषक मिळवून दिला होता. त्यांचा जन्म पंजाब मध्ये 11 ऑगस्ट 1954 रोजी झाला होता. यशपाल शर्मा यांनी इंग्लंड विरूद्ध लॉर्ड्स मध्ये 1979 मध्ये स्वतःचा कसोटी सामन्यातून डेब्यू केला होता.
विजय वडेट्टीवारांचा भाजपला खोचक टोला
तुमच्या राजीनाम्यावर मला स्वार व्हायचे आहे, पंकजा मुडेंचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा
तसेच यशपाल शर्मा हे मधल्या फळीतील दमदार फलंदाज होते. त्यांनी भारतासाठी 37 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी सरासरी 34 सामन्यातून 1606 धावा केल्या होत्या. एकूण 42 वनडे सामन्यात 833 धावा काढल्या. 1983 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत 61 तर, अंतिम फेरीत 89 धावा काढून त्यांनी भारताला यशाच्या दारात उभे केले होते. यशपाल शर्मा हे भारतीय क्रिकेटटीमचे नॅशनल सिलेक्टर पण होऊन गेले आहेत (Yashpal Sharma has also become the national selector of the Indian cricket team).
कोरोना रूग्णांना होतोय ‘बोन डेथ’ नावाचा आजार
When Yashpal Sharma hit a statement six off Bob Willis at the 1983 World Cup
अशा ह्या दिग्गज खेळाडूच्या जाण्याने क्रिकेटविश्वात दुःख पसरले आहे. अनेक नेते, खेळाडू यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, लक्ष्मण, त्यांचे सहकारी श्रीकांत यांनी ही त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे. आयपीएल संघाने देखील ट्विटर वरून यशपालजी यांना श्रद्धांजली वाहत दुःख व्यक्त केले आहे.
“यशापल शर्मा यांच्या निधनाबद्दल ऐकून मी सुन्न झालो आहे. १९८३ विश्वचषकातील त्यांच्या आठवणी शानदार आहेत. भारतीय क्रिकेट संघासाठी त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना कायम आहेत.” असे ट्विट सचिन तेंडुलकर यांनी केले आहे.
व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…
त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…
आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…
सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…