नेहेमीच्या सातबाऱ्यांच्या कामांसोबतच कोरोना संदर्भातही सगळ्यांना त्यांनी कमला जुंपले. इ-फेरफार, सातबारा आणि त्यातील दुरुस्त्या, पाणंद रस्ते यांच्यावर काम केले. त्याच बरोबर पुण्यात रेमेडिसिवीर आणि प्राणवायूचाही तुटवडा भासणार नाही याची काळजी त्यांनी पुरेपूर घेतली.
IAS होण्यापेक्षा आयुष्य अनमोल आहे, सनदी अधिकाऱ्यांनी तरूणांना सांगितला मंत्र
अखेर MPSC ची परीक्षा 4 सप्टेंबरला होणार; लोकसेवा आयोगाची घोषणा
तलाठ्यांपासून प्रांत अधिकाऱ्यांपर्यंत कुणालाही उसंत त्यांनी या वर्षभरात मिळू दिलेली नाही. प्रत्येक आठवड्याला बैठक घेतली जाई व आठवड्याच्या कामाचा आढावा गघेऊन इतर कामाचा पाठपुरावा केला जाई. त्याचबरोबर वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न त्यांनी सोडवले. वर्षानुवर्षे चालू असलेल्या पुणे मेट्रोच्या जागेचा प्रश्न त्याचबरोबर चांदणीचौकाचे रखडलेले भूसंपादन, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, तसेच पुणे रिंगरोडसाठीची कामे त्यांनी अवघ्या ४ महिन्यात पूर्ण करून घेतली.
कोरोनाकाळानंतर पुणे राज्य हे फेरफारनोंदीत बाविसाव्या क्रमांकावर होते. ते आता अकराव्या क्रमांकावर आले आहे. याचे श्रेय डॉ. राजेश देशमुखांना जाते. याबाबतीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पुण्याने आघाडीवर आपले स्थान प्रस्थापित केले आहे.
7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रवीण परदेशी स्वगृही, पण नियुक्ती दुय्यम ठिकाणी
Meet Roman Saini, who left his IAS officer job after a year to create a Rs 14,000 crore company
ग्रामीण भागाचा दौरा केल्यानंतर डॉ. राजेश देशमुख म्हणाले कि आजही पाणंद जमिनी, शेती रस्त्यांचे बरेच प्रश्न आहेत. त्यामुळे तातडीने बैठक बोलावून विशेष टीम हाती घेतली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर उर्वरित कामना त्वरित सुरुवात करण्याची तयारी त्यांनी ह्यावेळी दाखवली. पीएम किसान योजनेत त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची नोंद घेऊन केंद्र शासनाने दिल्लीत त्यांचा गौरव केला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नाशिाक प्रादेशिक कार्यालयाने सिन्नर तालुक्यातील गुळवंच आणि मुसळगाव येथे विशेष आर्थिक…
नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…
नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…
पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…
लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…
आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…