जयकुमार गोरे यांचे दररोज एकेक कारनामे समोर येत आहेत(jaykumar gore is bad MLA). राज्य सरकारचे ‘गाळयुक्त शिवार अभियान’ ही योजना आहे. या योजनेनुसार 10 ऑगस्ट रात्रीपर्यंत म्हसवड जवळ असलेल्या राजवाडी धरणातून गाळ उपसण्याची परवानगी होती. 10 ऑगस्ट रोजी ची मुदत संपलेली आहे. लय भारी ने 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता राजवाडी धरणात धडक दिली. या ठिकाणी माफिया बेकायदेशीरपणे बिन धडकने गाळ उपसणे आढळले. पोकलेन, जेसीबी, डंपर, ट्रॉली अशी वाहने मोठ्या प्रमाणात दिसून आली. यावेळी स्थानिक नागरिकांनी यांनी गाळमाफिया आणि पोलीस महसूल खाते यांच्यात कसे साटे लोटे आहे हे सांगितले.
मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या जयकुमार गोरेंसाठी तोंडाची वाफ घालवू नका
या माफी यांच्या मुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. गाळमाफी यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. माफिया शेतातील गाळ बिनधास्तपणे उपसत आहे गाळ शेतकऱ्यांसाठी दिला जात नाही त्याऐवजी तो वीटभट्ट्यांना वापरला जातो. शेतकऱ्यांचे नाव हित मात्र माफियांचे असे धोरण स्थानिक आमदार जयकुमार गोरे यांचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…
आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि शॅम्पूचा वापर करतो.…
अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…
बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…
आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…
आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…