शिधापत्रिका, घरकुल योजना, विधवा पेन्शन योजना, अपंग वेतन, कृषी विभाग आणि तहसील कार्यालयात विविध कामासाठी खेड्यातील नागरिक येत असतात. मात्र या योजनांचा लाभ कसा घ्यावा याची माहितीच नागरिकांना नसते. आणि अधिकारी वर्गाला विचारावे तर ते उडवाउडवीची उत्तरे देतात.
हर्षवर्धन पाटील म्हणाले भाजपामध्ये आलो, आता चौकशी वगैरे काही नाही, शांत झोप लागते
अनिल देशमुखांनी सांगितलं चौकशीला न येण्याचं कारण
कोरोना महामारीची ताळेबंदी उठल्यानंतर प्रशासकीय कामे करण्यासाठी मान तालुक्यातील सामान्य जनता हेलपाटे घालत आहेत. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत तहसीलदार कार्यालयाच्या आवारात कर्मचारी हजर होण्या अगोदरच मध्यस्थी अडलेल्या नागरिकांना हेरून अतिरिक्त व जास्तीचे पैसे घेऊन कामे करत आहेत. मुख्य म्हणजे दलालांच्या माध्यमातून केलेली कामे तातडीने केली जात आहेत.
आम्हालाही दिल्लीवर गेल्यावर वाटतं आपणच पंतप्रधान होणार : संजय राऊत
Maharashtra: 33 FIRs filed for enforcing bandh through rallies and rasta roko
यामुळे सामान्य नागरिकांचा प्रशासनवरचा विश्वास कमी होऊन दलालांवर विश्वास अधिक वाढला आहे. तसेच कोरोना महामारीमुळे सामान्य जनतेची कामे अडकून आहेत. ताळेबंदी उठल्यावर सामान्य जनता प्रशासकीय कार्यालयात कामे करण्यासाठी बाहेर पडत आहे. परंतु, अधिकारी व कमर्चारी यांच्याशी संगनमत करून दलाल कामे मार्गी लावत आहेत.
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…