महाराष्ट्र

‘ना खाऊंगा ना खाने दुँगा’ राष्ट्रवादीची मोदी सरकारवर टीका

टीम लय भारी 

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सोशल मिडीयावर देशभरात वाढत जाणाऱ्या महागाई विरोधात मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘ना खाऊंगा ना खाने दुँगा’  मोदी सरकारने आपला शब्द पाळला आहे. देशभरात महागाईने नवा उच्चांक गाठला आहे.भाजपने २०१४ साली वाढती महागाई आणि भ्रष्टाचाराचे चित्र लोकांपुढे उभे केले. यानंतर २०१४ साली सत्तेत आलेल्या मोदी सरकारने ‘ना खाऊंगा, ना खाने दुँगा’ अशी घोषणा केली होती. याचं वाक्याला केंद्र सरकारने सत्यात उतरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. NCP criticizes Modi government

देशातील महागाईने मागील आठ वर्षांतील महागाईचा उच्चांक गाठला आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) हा एप्रिल २०२२ या महिन्यात ७.७९ टक्क्यांवर पोहचला आहे. २०२१ च्या एप्रिल महिन्यात सीपीआय हा ४.२३ टक्के होता तर मार्च २०२२ मध्ये ६.९५ टक्के होता. भाजप सत्तेत आल्यापासून सामान्य जनतेला केवळ धक्केच दिले आहेत. देशभरात नोटबंदी, बेरोजगारी, गॅस दरवाढ आणि आता महागाईचा हा चढता आलेख यातून मोदी सरकार देशाला श्रीलंकेच्या वाटेवर घेऊन जाणार की काय अशी भावना सामान्य माणसाच्या मनात येत आहे. अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे.

हे सुद्धा वाचा: 

बाळासाहेब ठाकरेंची बहिण संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात निधन

Monsoon Set to Arrive Early, Scientists Predict Normal Downpour; Andaman to Get Season’s 1st Rain

Shweta Chande

Recent Posts

जन आरोग्य योजना भ्रष्टाचाराने बरबटली; नाशकात दोन खासगी डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात

जन आरोग्य योजनेमध्ये उपचार पाहिजे असतील, तर 20 हजाराची लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…

4 hours ago

नाशिक उंटवाडी रोड येथे दूध नमुना मोफत तपासणी शिबीर

केवळ "विश्वास" या साडेतीन शब्दावर गेली अनेक वर्षे ,रोज सकाळी घरासाठी दूध ( Milk) वापरणारे लाखो…

5 hours ago

मतदान केंद्रावर वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर

उष्णतेचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरोग्य…

6 hours ago

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष सरवण्याचे काम: नाना पटोले

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ( Narendra Modi) आरोप…

6 hours ago

शिवाजीनगर येथील ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात; शेकडो माशांचा मृत्यू

शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich…

15 hours ago

नाशकात कारच्या धडकेत घोडीचा दुर्दैवी मृत्यू,तर दोन जखमी

शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली…

15 hours ago