आता मुंबई नाही तर थेट लंडनपर्यंत ‘दे धक्का’, भाग दुसरा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
तापसी पन्नुच्या नव्या प्रेरणादायी ‘रश्मी रॉकेट’ सिनेमाचा ट्रेलर एकदा पहाच
हा चित्रपट वास्तविक जीवनातील माफिया राणी गंगुबाईच्या कथेवर आधारित आहे. त्या १९६० च्या दशकातील मुंबईतल्या वेश्यागृह मालक म्हणून त्या काम करीत होत्या. या चित्रपटात आलिया भट गंगुबाईंची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये दिसलेल्या तिच्या अभिनयाने तर तिने हि भूमिका उत्तम साकारली आहे असे दिसून येते ((Alia Bhatt is playing the role of Gangubai in this film).
कोण होत्या गंगुबाई काठियावाडी :
एस. हुसेन जैदी यांनी लिहिलेल्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. गंगूबाई गुजरातमधील कठियावाड येथील राहणारी होत्या. यामुळेच त्यांना गंगूबाई काठियावाडी या नावाने ओळखलं जाऊ लागले. कमी वयातच गंगूबाईला वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आले होते. गंगूबाईचा मुंबईतील कामाठीपुरा परिसरात वैश्याव्यवसाय चालत असे (Gangubai Kathiawadi was a resident of Kathiawar in Gujarat).
या पुस्तकात कुख्यात गुंड करीम लालाचा उल्लेख केला आहे. पुस्तकानुसार, करीम लालाच्या गँगमधील एकाने गंगूबाईवर बलात्कार केला होता. यानंतर न्याय मागण्यासाठी गंगूबाई करीमला भेटली आणि त्याला राखी बांधून भाऊ केले. करीम लालाची बहीण झाली म्हटल्यावर आपणंच तिचे कामाठीपुरामध्ये वजन वाढले असे म्हंटले जाते की, गंगूबाई कोणत्याही मुलीला तिच्या इच्छेविरूद्ध कोठ्यावर काम करायला घ्यायची नाही.
‘कोटा फॅक्टरी’ सिरीजचा सीझन २ झाला प्रदर्शित, जाणून घ्या कसा आहे सीझन २
Alia Bhatt drops release date of Gangubai Kathiawadi
दरम्यान, तिने शरीर विक्री करणाऱ्या महिलांसाठी आणि अनाथ मुलांसाठी काम करायला सुरुवात केली. गंगूबाईचं मुळ नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असे होते. तिला अभिनेत्री व्हायचे होते. पण वयाच्या १६ व्या वर्षी तिला वडिलांच्या अकाउंटन्टशी प्रेम झाले आणि लग्न करून ती मुंबईत पळून आली. तिच्या नवऱ्यानेच तिला फक्त ५०० रुपयांसाठी कोठ्यावर विकले होते.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…