मुंबई

आदित्य ठाकरे यांनी मुंबईत वृक्षारोपण करून ‘मुंबई हरित योद्धा’ हा उपक्रम राबवला

टीम लय भारी

मुंबई :  हरित योद्धा उपक्रम आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला सुरू करण्यात आला आहे. मुंबई पर्यावरण कृती आराखड्यांतर्गत अंधेरीतील वीरा देसाई मार्गावर वृक्षारोपण करून या उपक्रमाचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले. (Aditya Thackeray started ‘Mumbai Green Warrior’ project)

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी, मुंबई कॉर्पोरेशनने पर्यावरणाचे (Aditya Thackeray) संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मुंबई ग्रीन वॉरियर्स उपक्रम सुरू केला आहे. यामुळे मुंबईत हिरवळ वाढेल. या अंतर्गत आज वृक्षारोपण करण्यात आले. ग्रीन वॉरियर्स प्रकल्प हा महाराष्ट्र राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली, मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आणि रेडिओ मिर्ची यांच्या संयुक्त सहभागाने राबविण्यात येत आहे.

आदित्य ठाकरे , खासदार प्रियांका चतुर्वेदी, सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहान, महापालिका उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, निवृत्त उपायुक्त सुनील गोडसे आणि इतर (Aditya Thackeray) मान्यवर उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :-

‘Unfortunate that situation is repeating’: Shiv Sena minister Aditya Thackeray on recent killings in Kashmir

हिंदी भाषिक लोकांनी महाराष्ट्राकडून बहुभाषिकत्वाचा गुण घ्यावा  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

घराचा पत्ता लोक कल्याण मार्ग ठेवल्याने लोकांचे कल्याण होतं नाही :  राहुल गांधी

Jyoti Khot

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

14 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

14 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

16 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

19 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

19 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

22 hours ago