महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर तोफ डागली आहे. देशात महागाई, बेरोजगारी वाढत आहे, देशाची अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून जात आहे, कारखानदारी बंद होत चालली आहे. या कळीच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे जावे यासाठी भाजप सरकार भलत्याच विषयांना प्रसिद्धी देत आहे. हे सगळे निषेधार्ह आहे. अशा शब्दांत थोरात यांनी भाजपवर तोफ डागली आहे. ‘लय भारी’ न्यूज पोर्टलसोबत बोलताना त्यांनी भाजपच्या धोरणाचा समाचार घेतला. मंत्री थोरात नक्की काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच तोंडून.
हे सुद्धा वाचा
‘लंडन आय’ सारखं ‘मुंबई आय’, उंचीवरून घ्या मुंबईचं दर्शन!
2020/01/15 ’मी दाऊद इब्राहीमला दम दिला’’, संजय राऊतांचा गौप्यस्फोट!
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…