महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर तोफ डागली आहे. देशात महागाई, बेरोजगारी वाढत आहे, देशाची अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून जात आहे, कारखानदारी बंद होत चालली आहे. या कळीच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे जावे यासाठी भाजप सरकार भलत्याच विषयांना प्रसिद्धी देत आहे. हे सगळे निषेधार्ह आहे. अशा शब्दांत थोरात यांनी भाजपवर तोफ डागली आहे. ‘लय भारी’ न्यूज पोर्टलसोबत बोलताना त्यांनी भाजपच्या धोरणाचा समाचार घेतला. मंत्री थोरात नक्की काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच तोंडून.
हे सुद्धा वाचा
‘लंडन आय’ सारखं ‘मुंबई आय’, उंचीवरून घ्या मुंबईचं दर्शन!
2020/01/15 ’मी दाऊद इब्राहीमला दम दिला’’, संजय राऊतांचा गौप्यस्फोट!