टीम लय भारी
मुंबई : देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. खासकरुन मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईमध्ये वाढणारी कोरोनाची संख्या रोखण्यासाठी आता राज्य सरकारने नवीन रणनीती आखली आहे. मुंबईत कोरोनाला अटकाव करण्याची जबाबदारी आता ४ मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.
कोरोनाग्रस्तांच्या रुग्ण संख्येनुसार मुंबईचे विभाग पाडण्यात आले आहेत. या प्रत्येक विभागाची जबाबदारी एका मंत्र्यावर सोपवण्यात आली आहे. संबंधित विभागात अन्नधान्य देणे, रुग्णांची व्यवस्था करणे, क्वारंटाईन व्यवस्था, आरोग्य सुविधा यांचा समन्वय करण्याची जबाबदारी हे मंत्री पार पाडणार आहेत.
मुंबईची जबाबदारी दिली जाणा-या मंत्र्यांमध्ये नवाब मलिक, वर्षा गायकवाड, अनिल परब आणि अस्लम शेख यांचा समावेश आहे.
हृदय सम्राट बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ समर्पण दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे .संत…
धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader Gopichand Padalkar ) यांनी रविवारी मंत्री…
लोकसभेची ही निवडणूक (Lok sabha election) साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष…
पाऊस आला तरी थांबा; जाऊ नका... सत्तेवर येण्यासाठी प्रतीक्षा करावीच लागेल, अशी भावनिक साद घालत…
राज्याच्या हवामानात ( weather) अचानकपणे बदल होऊ लागला आहे. येत्या १८मेपर्यंत संपूर्ण मराठवाडा, विदर्भासह उत्तर,…
नाशिक महानगरपालिका, जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालय, पोलिस आयुक्त कार्यालय आणि किंग्स ऑफ रोडस व सुपर बाइकर्स…