मुंबई

Coronavirus : मुंबईतील कोरोना ‘हे ४ मंत्री’ रोखणार!

टीम लय भारी

मुंबई : देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. खासकरुन मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईमध्ये वाढणारी कोरोनाची संख्या रोखण्यासाठी आता राज्य सरकारने नवीन रणनीती आखली आहे. मुंबईत कोरोनाला अटकाव करण्याची जबाबदारी आता ४ मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.

कोरोनाग्रस्तांच्या रुग्ण संख्येनुसार मुंबईचे विभाग पाडण्यात आले आहेत. या प्रत्येक विभागाची जबाबदारी एका मंत्र्यावर सोपवण्यात आली आहे. संबंधित विभागात अन्नधान्य देणे, रुग्णांची व्यवस्था करणे, क्वारंटाईन व्यवस्था, आरोग्य सुविधा यांचा समन्वय करण्याची जबाबदारी हे मंत्री पार पाडणार आहेत.

मुंबईची जबाबदारी दिली जाणा-या मंत्र्यांमध्ये नवाब मलिक, वर्षा गायकवाड, अनिल परब आणि अस्लम शेख यांचा समावेश आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

मानवतेच्या मसीहाला निरंकारी भक्तांचे नमन

हृदय सम्राट बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ समर्पण दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे .संत…

18 mins ago

धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader Gopichand Padalkar ) यांनी रविवारी मंत्री…

41 mins ago

देशभरातील हवा बदलली, ४ जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार: शशी थरुर

लोकसभेची ही निवडणूक (Lok sabha election) साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष…

53 mins ago

नाशिक महापालिकेतील भूसंपादन घोटाळा मंगळवारी उघड करणार; संजय राऊत

पाऊस आला तरी थांबा; जाऊ नका... सत्तेवर येण्यासाठी प्रतीक्षा करावीच लागेल, अशी भावनिक साद घालत…

1 hour ago

९०० मीटर उंचीपर्यंत कमी दाबाचा पट्टा : मतदानाच्या दिवशी अवकाळीचे ढग दाटून येण्याचा अंदाज

राज्याच्या हवामानात ( weather) अचानकपणे बदल होऊ लागला आहे. येत्या १८मेपर्यंत संपूर्ण मराठवाडा, विदर्भासह उत्तर,…

1 hour ago

मतदान जनजागृतीच्या घोषणांनी नाशिक शहर दुमदुमले

नाशिक महानगरपालिका, जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालय, पोलिस आयुक्त कार्यालय आणि किंग्स ऑफ रोडस व सुपर बाइकर्स…

2 hours ago