टीम लय भारी
मुंबई : महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. नवनीत राणा यांना हीन वागणूक दिलेली नाही. कोठडीत त्यांचा छळ झालेला नाही. पोलिसांना बदनाम केलं जातंय असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी म्हटलं आहे.दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत काही महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्याबाबत दोन दिवसांत निर्णय होईल असंही म्हटले आहे.महाराष्ट्रात अशांतता पसरविण्यसाठी वारंवार प्रय्तन केले जात आहे. आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही. सुरक्षा कोणाला पुरवायची किंवा नाही हे राज्य सरकारची समिती ठरवते. गृह विभागाची ही समिती ठरविते. ही समिती राजकीय निर्णय घेत नाहीत.
महाविकास आघाडी सरकार सत्ते आले, त्यामुळे विरोधक खूष नाहीत. त्यासाठी सरकारला अस्थिर करण्यासाठी विरोधक प्रयत्न करीत आहेत. कोणताही नेता कायदा व सुव्यवस्था वातावरण खराब करणारे विधाने करीत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल असं ही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
हे सुद्धा वाचा :
भोंगे लाऊडस्पीकर लावताना स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी : दिलीप वळसे पाटील
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…