मुंबई

कोणी योगी, कोणी भोगी तर कोणी मानसिक रोगी : जितेंद्र आव्हाड

टीम लय भारी 

मुंबई:  राज्यासह देशातही भोंग्यांवरील राजकारण तापलेले आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या निर्देशांनुसार उत्तर प्रदेशमध्ये ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे.

योगींच्या या कृतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं अभिनंदन केलं होतं. तसेच राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. jitendra awhad criticism raj thackeray

जितेंद्र आव्हाड यांची टीका 


याचं टीकेला उत्तर देत आमदार जितेंद्र आव्हाड( jitendra awhad )यांनी ट्विट केले आहे. ते म्हणतात की, ‘कोणी योगी आहे, कोणी भोगी आहे तर कुणी मानसिक रोगी आहे’. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी  राज ठाकरे आणि अमृता फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत असं म्हटलं की, “ऐ ‘भोगी’ काहीतरी शिक आमच्या ‘योगीं’कडून”, यामध्ये त्यांनी महाराष्ट्र हा हॅशटॅग वापरला आहे.


हे सुद्धा वाचा: 

डॉ. जितेंद्र आव्हाडांच्या पुढाकाराने सोनू निगमचा ठाण्यात जलसा

India’s Chip Making Dream: PM Modi Inaugurates SemiconIndia Conference 2022 In Bengaluru

नवनीत राणा जेलमधून बाहेर येतील तेव्हा त्यांच्या डोक्यात उवां, अंगावर ढेकणं असतील; राष्ट्रवादीचा टोला

Shweta Chande

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

6 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

6 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

7 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

7 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

9 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

9 hours ago