आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनावर दुःख व्यक्त करून थोरात म्हणाले की, अत्यंत, शांत, संयमी, मनमिळावू स्वभाव असणारे चंद्रकांत जाधव कायम कोल्हापूरच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत होते.
युपीएच्या अस्तित्वावर सवाल उठवणाऱ्या ममता बॅनर्जींवर कॉंग्रेसचा पलटवार
मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती
कोरोनाच्या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली. त्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली आणि त्यांची प्रकृती खालावत गेली.
उद्योगांच्या अनेक समस्या त्यांनी सरकारकडे पाठपुरावा करून सोडवल्या. कोल्हापूर शहराच्या विकासाबाबत ते कायम आग्रही होते. एक यशस्वी उद्योजक ते लोकप्रिय प्रतिनिधी असा त्यांचा प्रवास राहिला आहे.
खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ जया बच्चन यांनी वाटले चॉकलेट्स आणि पापड
कोल्हापूरच्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.
आमदार चंद्रकांत जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आम्ही जाधव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असे थोरात म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…
गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…
मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…
शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…
जुने नाशिक येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…