हरित लवादाने दिलेल्या निर्णयाला एकत्र करून आखावे लागते. महसूल विभागात वाळू हा विषय कायम वादाचा विषय असतो, सर्वोच्च, उच्च न्यायालय वाळू धोरण ठरवत असताना. 2019 ला जे वाळू धोरण केले त्यामुळे वाळूचे लिलाव होऊ शकले नाहीत.
हे सुद्धा वाचा
महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरण काँग्रेस खपवून घेणार नाही :नाना पटोले
नथुराम गोडसेच्या भूमिकेवर राजकीय नेते आणि सर्वसामान्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
संत साहित्य संमेलन उद्यापासून रायगडमध्ये
Maharashtra minister Balasaheb Thorat tests positive of Covid-19
वाळूचे लिलाव हे 2 वर्ष वाढू शकले नाही. यात अनेक प्रकार आहेत. त्यात कोरोनाचा प्रभाव ग्रामसभा, पर्यावरणाची मान्यता, पर्यावरण समिती या सगळ्या अडचणी असतात थोरात यांनी स्पष्ट केले.
खाडीपात्रातून हातपाटीने वाळू काढण्याच्या पारंपारिक व्यवसायासाठी राॅयल्टी दराने परवाने देण्याचा समावेश करून हे एकत्रित सुधारित धोरण तयार करण्यात आले आहे. बांधकाम थांबत नाही, त्यातून चोर्या होतात त्यामुळे विशेष निर्णय घेत लिलावाची रक्कम 6 ते 15 टक्के वाढते, त्यामुळे लिलावाची मूळ रक्कम 4 ते 5 हजारापर्यंत प्रति ब्रास गेला होता. आता लिलाव प्रति ब्रास 650 रुपयांपासून सुरू होईल, पूर्वी लिलाव 3 हजारापासून सुरू होत होता त्यामुळे आता वाळू स्वस्तात उपलब्ध होईल अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.
नागरिकांचे तीन ते पाच वर्ष हे लिलावासाठी जातात त्यामुळे आता लिलावासाठी काही नियम करणार आहेत आणि निश्चित केले आहे. यात एका बाजूला नागरिकांना सहजतेने वाळू मिळाली पाहिजे हा उद्देश आहे तर दुसरीकडे शासकीय कामात वाळूची गरज असून त्यांना उपलब्धता करून देणे हादेखील प्रस्ताव यामध्ये आहे तिसरा मुद्दा जो काही वेळ आम्हाला मिळतो त्या वेळी आम्ही तिकडे लक्ष देऊ परंतु नागरिकांना स्वस्तात वाळू उपलब्ध करून मिळावी घराचे बांधकाम व्हावे हा उद्देश ठेवून हे सर्व निर्णय घेतले जाणार आहेत, असे देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…
सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…
जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…
लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…
आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…
मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू हे बीएमसी प्रशासन व राज्य सरकारच्या बेपर्वाईचे बळी…