टीम लय भारी
मुंबई: शिवसेनेतील घडामोडींशी भाजपचा संबंध नसल्याचे विधान आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. ते कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
भाजपाने सत्ता स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव सादर केला नाही. भाजपा महत्वांच्या विषयांवर विचार करते. राज्याची कोअर कमिटी विचारविनीमय करते. त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करते. त्यानंतर पक्षाचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड अंतिम निर्णय घेेते. काल पत्रकार परिषदेत शरद पवारांनी शिवसेनच्या
दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदारांनी वेगळी भूमिका घेण्याच्या घडामोडीमागे भाजपा असल्याचा आरोप केला होता.
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करत नाही. अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळयाची स्थिती निर्माण झाली आहे.
हे सुद्धा वाचा:
मंत्री संदीपान भुमरे यांनी गद्दारी केल्यानंतरही त्यांना ठाकरे सरकारकडून गिफ्ट
नगर मतदार संघातून २ निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत(Lanka vs Lanka in…
काश्मीर प्रश्नाचा जो काही गुंता झाला आहे त्याचं पितृत्व नेहरुंचच असं मानणारा मोठा वर्ग देशात…
‘इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया’ असे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने इंदिरा गांधींच्या…
आयुक्तालयाने 'लूक आऊट' नोटीस बजावल्यानंतर ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया (Ashok Kataria) यांनी शुक्रवारी (…
पत्रकार नेहा पुरव (journalist Neha Purv) प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना घरी जाऊन बातमी…
जेलरोड परिसरातील मोरे मळ्यात क्षुल्लक कारणावरून महिलेला घरात कोंडून बाहेरून आग लावली आणि महिलेस जिवंत…