काश्मीर प्रश्नाचा जो काही गुंता झाला आहे त्याचं पितृत्व नेहरुंचच असं मानणारा मोठा
वर्ग देशात आहे(Kashmir in India because of Jawaharlal Nehru). यासाठी इतिहासातील घडामोडींची सोयीची मांडणी केली जाते. काश्मीरची
समस्या हाच नेहरुंच्या धोरणांचा परीणाम आहे आणि काश्मीरसाठी स्वायत्तता देणारं 370
कलम आणणं हीच मुळात घोडचूक होती ती दुरुस्त केली की काश्मीरची समस्याच संपेल
असं मानणारेही आहेत. ते एकतर भाबडे आहेत किंवा सारं माहित असूनही राजकीय पोळ्या
भाजू पहाणारे धूर्त आहेत. या राजाकरणजीवींपलिकडं नेहरुंना दोष देणाऱ्यांची ऐतिहासिक
जाणिव बहुदा समाजमाध्यमी माहितीच्या तुकड्यावंर पोसलेली असते. नेहरु काश्मीर आणि
चीन यात असा अवघा गोंधळ कित्येक दशकं सुरु आहे. तेव्हा यातलं वास्तव काय हे
तपासताना इतिहासातील घटनांना तर्काच्या कसोटीवर घासून पाहणं प्रस्तूत ठरतं.
नमस्कार मी सुजाता शिरसाठ-शेकडे, आपणा सर्वांचं लय भारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. लय भारीने काही दिवसांपूर्वी प्रकाशीत केलेल्या गांधी-नेहरू यांनी देशाचं खरचं नूकसान केलं का ….या विशेषांकातील काही लेखांची माहीती देणारी मालिका सुरू केलेली आहे. त्यातीलच आजचा लेख आहे ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांचा, नेहरू चाणाक्ष, धूर्त की भाबडे……
नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…
गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तालयाकडून तडीपारीची (deported) कारवाई केली जाते. मात्र…
मोबाइल क्रमांकावरुन सुरु झालेल्या बँक खात्यावर सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे धमकावून व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी…
बीडची निवडणुक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर कमी आणि जातियतेला धरून अधिक अशीच आता होताना दिसतेय. आरक्षण…
उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde)…
इंदिरानगरमध्ये (Indiranagar) चोरट्याने चक्क वॉशिंग मशिनमध्ये (washing machine) लपवून ठेवलेले सुमारे दीड लाखांचे दागिने (Jewellery…