या संदर्भात भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात बोरनारे यांनी काही मागण्या केल्या आहेत. तसेच या मागण्या तातडीने सोडवण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर, मुख्याध्यापक, संस्थाचालकांना दिलासा द्यावा अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.
शाळकरी मुलांना मिळणार शेतीचे शिक्षण
अजित पवार म्हणाले, आधी मास्तरांना लस देणार; मग शाळा सुरू करणार
पत्रात करण्यात आलेल्या मागण्या खालीलप्रमाणे
१) खाजगी अनुदानित, विनाअनुदानित व सेल्फ फायनान्स शाळांचे सॅनिटायझेशन करून कोरोना प्रतिबंधक सामुग्री (ऑक्सिमीटर, मास्क, सॅनिटायझर, थर्मामिटर) तातडीने पुरविण्यात यावे
२) मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ खाजगी विनाअनुदानित, सेल्फ फायनान्स शाळांमधील विद्यार्थ्यांना द्यावा
३) मुंबईतील विद्यार्थ्यांना व एक डोस घेतलेल्या शिक्षक-शिक्षकेतरांना लोकल प्रवासास परवानगी द्यावी
‘कोरोना’मुळे विद्यार्थ्यांचा भार हलका, शिक्षणात पंचवीस टक्के कपात; वर्षा गायकवाडांची माहिती
Schools in Mumbai for Class 8 to 12 to reopen from October 4
४) कोरोना काळात उद्योगधंदे बंद पडल्याने स्थलांतर केलेल्या पालकांच्या पाल्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे
५) मुंबईतील ५ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोरोनामुळे रद्द झालेली शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात यावी
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…