कर्नाटकच्या भाजप सरकारने मागच्याच वर्षी शिवाजी महाराजांचा पुतळा उखडला तरीही तुम्ही भाजपाला सपोर्ट करता ? असे प्रश्न बेळगावच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नितीन प्रधान यांनी उपस्थित केले.
संजय राऊतांचे भाजपला आवाहन, बेळगाव महाराष्ट्रात विलीन करा
Ola इलेक्ट्रिक बाजारात दाखल, ऑनलाइन विक्रीला सुरूवात
भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर भारतात पूर्वापार पासून चालत आलेली संस्थाने बंद पडली. त्यानंतर सीमारेषा आखल्या गेल्या आणि बेळगाव येथील मराठी भाषिकांच्या विरोधाला ना जुमानता कारवार, बेळगाव, निपाणी, खानापुर कर्नाटकात सामील करण्यात आले.
महाराष्ट्र आंदोलनात महाराष्ट्राची 107 लोक बायकामुलासहीत चिरडली होती. प्रबोधनकार ठाकरेंनी महाराष्ट्राला चेतवून 60 वर्षांपूर्वीपासून लढा द्यायला सुरुवात केली. ती मोहीम आता बेळगावातून हद्दपार झालेली आहे.
‘माझ्याकडे सत्ताधाऱ्याना गुद्दे द्यायला बरेच मुद्दे आहेत’
BJP announes state in-charges for four cpoll-bound states
महानगरपालिकेवरचा भगवा काढून तिरंगा न लावता लाल पिवळा फडकला लावला तरी तुम्ही समाधानी आहात असे आरोपही यावेळी नितीन प्रधान यांनी केले. महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणजे साधारण राजकीय पक्ष नाही तर ती मराठी अस्मिता आहे.
एकीकरण समितीचा पराभव म्हणजे फक्त समितीचा पराभव नाही तर तो बापट, अत्रे-शंकरराव देव, नाना पाटील, अमर शेख, चिंतामणराव देशमुख, माडखोलकर, अण्णाभाउ साठे, आत्माराम पाटील, आंबेडकर-डांगे-प्रबोधनकार ठाकरेंसहीत संबंध मराठी माणसांचा-महाराष्ट्राचा पराभव असतो. असेही मत नितीन यांनी मांडले.
घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…
पपई (papaya) ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम,फायबर, मॅग्नेशियम,…
मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…
शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…
पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…