महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की ‘धमकी देण्याची भाषा सहन केली जाणार नाही. आणि ज्यांनी भाष्य केले आहे त्यांना योग्य उत्तर देण्यात येईल.’
सिंधूने भारताला मिळवून दिले कांस्यपदक
गरज पडल्यास मध्य मुंबईत पक्षाचे मुख्यालय असलेले शिवसेना भवन पाडले जाईल अशी प्रतिक्रिया भाजप आमदार प्रसाद लाड यांनी नोंदवली होती. या वक्तव्याला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी असे उद्गार काढले होते. तथापि नंतर त्यांनी आपले शब्द मागे घेतले. आणि त्याविषयी खेद व्यक्त केला.
हिंदी ब्लॉकबस्टर दबंग, थप्पड से डर नही लगता मधील एक संवाद आठवत मुळायमंत्र्यांनी असे उद्गार काढले होते की, “कुणीही आम्हाला थप्पड मारण्याची भाषा करू नये कारण आम्हीही अशी थप्पड लागवू की समोरची व्यक्ती आपल्या दोन पायांवर उभी सुद्धा राहू शकणार नाही.”
अवैध दगड खाणीवर छापा, दोन मशीन जप्त
Mumbai: CM and Pawar lay foundation stone for redevelopment of BDD Chawls – Watch video
याच कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्र्यांनी तीन पक्षीय महाविकास आघाडीला उद्देशून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचा उल्लेख तिहेरी सीट असा केला. यावेळी त्यांनी चाळ लाभार्थ्यांना मोहात पडू नका आणि आपली मराठी संस्कृती अबाधित ठेवा असाही संदेश दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा चाळ वासीयांना संस्कृती चे रक्षण करा असाच संदेश दिला.
मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…
शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…
पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…