निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्य-बाण हे पक्ष चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केल्यानंतर सत्ताधारी पक्ष आणि उद्धव ठाकरे गटात अक्षरशः कलगीतुरा पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राची भूमी हा राजकीय आखाडाच झाला आहे. सत्तांघर्षाची सुनावणी आता थेट सर्वोच्च न्यायालयात सुरु झाली आहे. आज आणि उद्या अशी एकूण तीन दिवस ही सुनावणी चालणार आहे.
या सर्व वादविवादात घटनेच्या दहाव्या सूचीचं संरक्षण शिवसेना पक्षाला आहे का? या मुद्यावरच लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. दहाव्या सूचीतील तरतुदींमुळे एकनाथ शिंदे गटाची राजकीय रणनीती अथवा बंडखोरी कृत्य कशाप्रकारे घटनाबाह्य ठरते, यासंदर्भात युक्तिवाद करण्यात आला आहे. ज्येष्ठ वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी याबाबत ‘लय भारी’ला खास मुलाखत दिली आहे.
नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…
नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…
पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…
लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…
आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…
महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…