मुंबई

धारावी कमला नगरला भीषण आग; 20 हून अधिक घरे जळून खाक

मुंबईतील कमला नगर येथील झोपडपट्टीत मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. सुदैवाने या घटनेत कुणी जखमी झाले नाही. मात्र, या आगीमुळे या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. (Dharavi’s Kamla Nagar)

मुंबईतील कमला नगर येथील झोपडपट्टीत मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. सुदैवाने या घटनेत कुणी जखमी झाले नाही. मात्र, या आगीत २५ पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झालाया आहेत. तब्बल तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.

मुंबईत धारावी परिसरातील कमला नगरच्या झोपडपट्टीला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तब्बल २० ते २५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या या ठिकाणी फायर कुलिंगचं काम सुरू आहे. अशातच या आगीमुळे वाहुतीक बदल करण्यात आले आहेत.

धारावी कमला नगर येथील आगीमुळे ९० फुट रोड बंद करण्यात आला असून वाहतूक संथ गतीनं रोहिदास मार्गाकडे वळवण्यात आली आहे. टी जंक्शनपासून ६० फीट रोडवर जाण्याऐवजी रहेजा माहीमकडे वाहतूक वळवण्यात आली आहे. या वाहतूक बदला संदर्भात मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने त्यांच्या ट्विटर हँडल वरून माहिती दिली आहे. यात धारावी परिसरातील आगीमुळे वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे म्हटले असून या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी याची दखल घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :  धारावी प्रकल्प हाती घेणे अदाणींचा अडाणीपणा ?

बीडीडी चाळींच्या परिसरातील पात्र झोपडीधारकांना ३०० स्केअर फुटांचा फ्लॅट मिळणार

Video : लालबागच्या अविघ्न पार्कला पुन्हा लागली आग

Team Lay Bhari

Recent Posts

अखेर हेमंत गोडसे यांना नाशिकमधून महायुतीची उमेदवारी

शिवसेनेकडून हेमंत गोडसे (Hemant Godse candidature ) यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नाशिकचा…

6 mins ago

शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवा; नरेन्द्र मोदी

दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक…

51 mins ago

विरोधकांच्या चुकीच्या मुद्द्यांना प्रभावीपणे उत्तर द्यावे:डॉ.भारती पवार

मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताची गगनाला गवसणारी प्रगती झाली असून आज जगभरात भारताचे मान उंचावली आहे…

1 hour ago

राज्यघटना अबाधित ठेवण्यासाठी भाजपाला सत्तेतून तडीपार करा: डॉ. भालचंद्र मुणगेकर

लोकसभेची निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी असून मोदी पुन्हा सत्तेत आले तर राज्यघटना बदलून…

2 hours ago

अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नावर कडक कारवाई करा: प्रगती अहिर

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना ( Prajwal Revanna ) याने अनेक…

2 hours ago

लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा: नाना पटोले

काँग्रेसने ( Congress) देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षात देशात विविध क्षेत्रात विकासाची…

3 hours ago