त्याविषयी ट्विटर वरून आपल्या भावना व्यक्त करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की आम्ही दिलेले वचन पाळतो आहोत म्हणून बीडीडी चाळीतल्या महिलांनी आम्हाला प्रेम दिले व उत्स्फूर्त रक्षाबंधन साजरे झाले. यानंतर पुनर्विकासाचे काम जोरात चालू होईलच.
बीडीडी चाळीतील महिलांनी बांधली आदित्य ठाकरेंना राखी
मंत्री यशोमती ठाकूर अजित पवारांवर नाराज, भर सभेत केली तक्रार
बीडीडी चाळीच्या पुनर्बांधणी साठी एक बाजूला सरकार प्रयत्न करत आहे, त्याचबरोबर आदित्य ठाकरे त्यात स्वतः लक्ष घालून आहेत.
रक्षाबंधनाच्या दिवशी शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत वरळी येथे गेले होते. तेथे जाऊन त्यांनी कामाची पाहणी केली.
राखी केवळ भावालाच नव्हे तर, पतीलाही बांधली जाऊ शकते; इतिहासात आहेत आख्यायिका !
BDD chawl redevelopment: beneficiaries to be charged only stamp duty of ₹1,000
त्यावेळी तेथील महिलांनी आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांना राखी बांधली. यावेळी सचिन अहिर, आशिष चेंबूरकर, सुनील शिंदे आणि दत्ता नरवणकर सुद्धा उपस्थित होते.
गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…
राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…
कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…
मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…
शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…