टीम लय भारी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठं ‘भगदाड‘ पडले. हे भगदाड कसे भरुन काढायचे, हा प्रश्न उभा राहिला आहे. मात्र यावर पर्याय म्हणून मध्यावधी निवडणूका नको अशी भूमिका काॅंग्रेस घेतली आहे. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मोठे नेत्यांनी ‘नो कमेंटस‘ची भूमिका घेतली आहे.
आज काॅंग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी मध्यवर्ती निवडणूक नको अशी भूमिका काॅंग्रेसच्या नेत्यांनी घेतली. काही वर्षांपासून राज्यात काॅंग्रेसला उतरती कळा लागली आहे. काॅंग्रेस राजकीय घडी विस्कळीत झाली आहे. जुन्या फळीतल्या नेत्याइतके नव्या पिढीतले नेते सक्षम नाही. शिवाय राहूल गांधी राज्यातील काॅंग्रेसच्या नेत्यांकडे जातीने लक्ष देत नाहीत. त्यामुळे ही निवडणूक काॅंग्रेसला न परवडणारी अशी आहे.
काॅंग्रेसला पूर्ण पणे संपवायचे ही भाजपची महत्वाकांक्षा आहे. त्यामुळे काॅंग्रेसच्या नेत्यांना निवडणुका नको. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून राज्यात भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. त्यामुळे जर पुन्हा मध्यवधी निवडणूका झाल्या तर रा. काॅंग्रेसला देखील न परवडणारे आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या मोठया नेत्यांनी भाष्य करणे टाळले आहे. कालपासून त्यांची ‘वेट आणि वाॅच‘ ची भूमिका राहिली आहे. आता सर्वांना उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस अध्यक्ष शरद पवार नेमकी कोणती भूमीका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. अजित पवार यांनी देखील कालपासून या विषयावर कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही.
हे सुद्धा वाचा :
शिवसेनेत सतत कारस्थाने करणाऱ्या शंभूराज देसाईंना पक्षाची नोटीस
नितीन देशमुख म्हणाले, गुजरात पोलिसांनी मला हात – पाय धरून गाडीत कोंबले, एकनाथ शिंदेंनी फसविले
फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…
नाशिक शहरात धरणातून उचलले जाणारे पाणी व नागरिकांकडून होत असलेला पाणीवापर याचा विचार केल्यास पाणीगळतीचे…
सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे रवींद्र त्र्यंबक भंडकर यांची धनश्री भंडकर (वय 4 ), आविष (5)…
ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांनी भाजपच्या विरोधात बंड पुकारल्याने आता माढा मतदारसंघातील समीकरणे बदलली…
सनी गंगाघाटावरून जात असताना एकाला धक्का लागला. त्यावरून वाद झाला होता. त्यानंतर त्यांची भेट पून्हा…