राजकीय

मनसे नेते संदीप देशपांडे संतापले, शिवसेनेच्या दुटप्पीपणाचा केला निषेध

टीम लय भारी

मुंबई: शिवाजी पार्क मैदानात माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मारक ते उद्यान गणेश मंदिरापर्यंतच्या मोठ्या पट्ट्यात मैदानाच्या मधोमध पालिकेतर्फे रस्ता बांधण्यात येत आहे. मात्र या रस्ता बांधकामात विविध प्रकारची मिसळामिसळ होत असल्याने मसैनिकांनी यावर निशाणा साधला आहे. २६ जानेवारी, १५ ऑगस्टला होणाऱ्या पोलिस संचलनासाठी हा मार्ग बांधला जात असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.(MNS  Sandeep Deshpande angry Protest against Shiv Sena)

पण, मात्र हा रास्ता काँक्रीटचा आहे असे म्हंटल जात आहे.  त्यासाठी मनेसेने तीव्र विरोध दर्शवला आहे. राज ठाकरे यांच्यासह सर्व रहिवाशांनी मैदानात खडी टाकण्यास विरोध केला. मैदानात मातीची कामे करा. पण, सिमेंटस खडी आणि रेतीचा वापर करू नका. मैदानात दररोज हजारो मुलं खळेतात. त्यामुळे खडी उखडल्यास खेळाडूंना त्रास होईल, असं राज ठाकरे म्हणाले होते.

शिवाजी पार्क मैदानात मधोमध संचलनासाठी रस्ता बांधण्यात येत आहे. पण, हा रस्ता काँक्रीटचा बांधला जात आहे असे म्हंटले जात आहे. या रस्त्यासाठी खडी वापरण्यास मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यावरूनच आता मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मनसैनिकांसोबत स्थानिक रहिवाशींनी देखील याला विरोध दर्शवला आहे.

हे सुद्धा वाचा

शिवाजी पार्कमध्ये मनसे विरुद्ध शिवसेना… शिवाजी पार्कचे नुतनीकरण सुरू असताना वादाला सुरुवात!

बऱ्याच वर्षांनी का होईना कुंभकर्णाची झोप मोडली;मराठी पाट्यावरून मनसेचा टोला!

मुख्यमंत्र्यांना धनुष्यबाणाचा विसर, मनसेने करून दिली आठवण

‘Where’s Maharashtra dharma?’ — Raj Thackeray silence on Kangana row sparks discontent in MNS

एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज मैदानात काँक्रीटचे रस्ते बांधून मैदान गिळंकृत करायचं आणि दुसरीकडे शिवाजी पार्क फेस्टिवल भरवायचं हे काहीतरी पालिकेचे भलतेच सुरु आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले. तसेच म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकोवतोय, असा निशाणा देखील त्यांनी शिवसेनेवर साधला आहे.

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

4 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

6 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

6 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

7 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

8 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

9 hours ago