पटोले म्हणाले, ‘राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपालांनी अभिभाषण केवळ 5 मिनिटात संपवले आणि सभागृह सोडलं. ते राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत. बेळगावमध्ये छत्रपतींची विटंबना करतात. स्वत: राज्यपाल अपमानास्पद वाक्य बोलतात. राज्यपालांनी जनतेची माफी मागावी, तसंच शिवाजी महाराजांपेक्षा मोदी मोठे असल्याचं भाजपकडून कायम भासवलं जातं, आणि हे आम्ही कधीही स्विकारणार नसल्याचं ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपमानास्पद बोलणं. ज्योतिबा फुले यांच्याबदद्ल बोलणं ते कसे बोलू शकतात. राज्यपालांनी महाराष्ट्रातून जावे, कोश्यारींना परत पाठवण्याबाबत आम्ही कायदेशीर तपासणी करत आहोत. दरम्यान, ‘नवाब मलिक यांच्यावर आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. मग इक्बाल मिर्चींचे पैसे कुणी घेतले. फडणवीसांनी आरोप करण्या आधी ते मुख्यमंत्री असताना किती आरोप केले त्यांनीच प्रत्येकाला क्लिन चिट दिली. अशी टीकाही त्यांनी फडणवीसांवर केली.
हे सुद्धा वाचा
राज्यातील भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे : नाना पटोले
“हा भाजपाचा नवा धंदा”, नवाब मलिकांच्या ईडी कारवाईवरून नाना पटोलेंनी व्यक्त केला संताप
मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच उगवले : नाना पटोले
At ‘Parivartan rally’, Nana Patole urges workers to bring Congress back to power in PMC
घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…
पपई (papaya) ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम,फायबर, मॅग्नेशियम,…
मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…
शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…
पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…