संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांच्या जीवनातील एक अतिशय कठीण असा क्षण म्हणजेच किल्ला विशाळगड मधील मार्ग मुघलांपासून रोखण्यासाठी युद्ध प्रसंगाचे चित्रीकरण या चित्रपटात केलेले आहे . सोबतच या लढ्यात सरदार बाजीप्रभू देशपांडे यांना वीरमरण कसे आले हे या चित्रपटात दाखवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत स्वराज्याचे मावळे आपल्या देशासाठी कसे झटले, व त्या मध्ये त्यांना कसे वीरमरण आले असे चित्रीकरण केले आहे.
मात्र मराठी सिनेमा असून या चित्रपटावर कर देखील लावण्यात आला आहे तर या मराठी चित्रपटामागचा कर नाहीसा करावा, व हा चित्रपट करमुक्त करावा अशी विनंती घाटकोपर येथील पूर्व विधानसभा मंत्री अजय बागल यांनी सरकारकडे केली आहे.
हे सुद्धा वाचा
नवाब मलिक कांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून मुंबईत चक्का जामचा इशारा
बीएमसीची निवडणूक शिवसेना ,भाजपसाठी ‘वादळी’ ठरणार
Pawankhind Movie Review : An epic retelling of an interesting chapter from Maratha history
महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून (MNGL) घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्याच्या प्रकल्पासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले (roads…
राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक (State Director of Archaeology) संशयित डॉ. तेजस मदन गर्गे…
महापालिका हद्दीतील व देवळाली शिवारातील टीडीआर (TDR) घोटाळ्याचा तपास केल्यानंतर महापालिकेने त्याचा गोपनीय अहवाल दोन…
वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही. यामुळे अनेक प्रादेशिक…
काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…
राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…