अर्थसंकल्पीय काळात विधानसभा अध्यक्षपद हे रिक्त ठेवणे योग्य नाही. यासाठी एक तारीख द्यावी व राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रलंबित प्रश्नही सोडवावा अशी मागणी महाविकास आघाडी तर्फे राज्यपालांना करण्यात आली आहे. यावेळी १२ आमदारांनी केलेल्या गैर वर्तनाबद्दल जेव्हा त्यांचे निलंबन करण्यात आले तेव्हा न्यायालयाने तुम्ही १ वर्षांसाठी असं निलंबन करू शकत नाही असा निर्णय दिला होता. याच निर्णयाचा आरसा दाखवून जो १२ आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे त्याला लवकरात लवकर सोडवण्याची मागणी अजित पवार यांनी राज्यपालांना केली आहे.
लोकशाही पध्दतीने ठराव करून व नियमावलीच्या अधीन राहून १२ नावे देण्यात आलेली आहेत. या दोन गोष्टींवर राज्यपालांनी आम्हाला वेळ दिला, असे पवारांनी सांगितले आहे. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आता अर्थसंकल्पीय अधिवेशन हे पाच दिवसांचे न ठेवता त्याचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. या कालावधीत विधानसभा अध्यक्षपद रिक्त ठेवणे हे अशोभनियीय आणि नियमांच्या चौकटीत न बसणारे ठरेल असं म्हटलं आहे.
हे सुद्धा वाचा
विधानसभेत सोमवारी ओबीसी आरक्षणावर बिल आणणार, उपमुख्यमंत्री
अजितदादांनी पुरवला चोपदारांच्या लेक अन् जावयाचं हट्ट !
Maha CM feels no need for Malik to quit now: Ajit Pawar before House session
मोबाइल क्रमांकावरुन सुरु झालेल्या बँक खात्यावर सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे धमकावून व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी…
बीडची निवडणुक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर कमी आणि जातियतेला धरून अधिक अशीच आता होताना दिसतेय. आरक्षण…
उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde)…
इंदिरानगरमध्ये (Indiranagar) चोरट्याने चक्क वॉशिंग मशिनमध्ये (washing machine) लपवून ठेवलेले सुमारे दीड लाखांचे दागिने (Jewellery…
महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून (MNGL) घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्याच्या प्रकल्पासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले (roads…
राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक (State Director of Archaeology) संशयित डॉ. तेजस मदन गर्गे…